महाराजा सयाजीराव गायकवाड दुसर्या जागतिक धर्मपरिषदेचे अध्यक्ष होते. त्यावेळी ‘धर्माने गरीबाचे कैवारी व्हावे’ हा महत्त्वाचा संदेश दिलेले भाषण या ग्रंथात आहेत.